
Uncategorized
महाराष्ट्रातून कोणकोणते प्रकल्प गेले? राहुल गांधींनी यादीच वाचली, भाजपवर कडाडून हल्ला
नांदेड : संविधानात भारताचे ज्ञान आहे, संविधान हा देशाचा आत्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेस, इंडिया आघाडी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा विश्वास