ई-पेपर

ई-पेपर

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची गडकरी यांच्याकडे मागणी

LONAVLA : लोणावळा शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद परिक्षेत्रातील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरखा जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात

Read More »
ई-पेपर

मंगरूळ येथील गावलगतच्या खाणीतील ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

वडगाव मावळ : दि. २६ डिसेंबर मंगरुळ ( आंदर मावळ ) येथे मोठ्या प्रमाणावर गावालगत खाण व्यवसाय चालू असून त्यामध्ये दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेचे ब्लास्टिंग वापरण्यात येते त्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत व घरांवरील पत्रे फुटलेले आहेत तसेच खाणीवर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चा वापर केल्यामुळे घरांचे शेतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होत

Read More »
ई-पेपर

शाळेच्या आवारातील गैर प्रकार बाबत लेखी निवेदन,पोलिसांनी गस्त घालण्याची सह्यादी विद्यार्थी अकादमीची मागणी

कामशेत :- शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी कडुन कामशेत येथील रेल्वे चाळीच्या भागात अनुचित प्रकार घडत असुन शाळा भरताना व सुटताना शालेय विद्यार्थीची वादविवाद, मारामारी असे अनेक प्रकार घडत आहे. तरी दोन्ही  वेळेला पोलीस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहेविद्यार्थी कडुन मुलीची छेडछाडचे अनेक प्रकार घडत. अल्पवयीन मुले बाईकस्वार, ट्रीपल सिट बाईक चालवणे, कर्कश

Read More »
ई-पेपर

वेंकटेश्वर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कामशेत : वेंकटेश्वर शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार  सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उत्साहात साजरे करण्यात आले.या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची खास थीम होती “धरोहर”,जी आपल्या सांस्कृतिक वारसाला उजाळा देणारी होती.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक साहिल खत्री,चेअरमन नागेंद्र सोलंकी,मुख्याध्यापिका सॅन्ड्रा चिमा,प्रशासक उपदेश काहलों,इव्हेंट कॉर्डिनेटर ऐश्वर्या जाधव व डान्स कोरिओग्राफर निकिता स्वामी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Read More »
ई-पेपर

KAMSHET NEWS – महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था पुणे संचलित अनुदानित आश्रमशाळा कामशेत च्या विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडील वाटचाल.

कामशेत – मावळ तालुक्यातील कामशेत शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कृषी विषयक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक ४ गुंठे शेडनेट उभारण्यात आले. तसेच टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते फळभाज्यांची लागवड

Read More »
Uncategorized

‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, नितीन गडकरींचा नाव न घेता मनोज जरांगेंवर निशाणा – News18 मराठी

बालाजी निरफळ, धाराशीव : विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. तसेच जो उमेदवार योग्य वाटेल त्याला निवडून द्या आणि नसेल त्याला पाडा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. पण निवडणुकीतून माघार घेऊन सुध्दा जरांगेंवर राजकीय वर्तुळात टीका होतच आहे. अशात आता ‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, अशा शब्दात

Read More »
Uncategorized

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतो खूप घाम? मोठं नुकसान होण्याआधीच सावध व्हा

Deficit of Which vitamin cause excessive sweating: घाम येण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. पण बहुतांश व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माणसाला घाम येतो असं तज्ज्ञ सांगतात. Source link

Read More »
Uncategorized

iQOO लॉन्च करणार जबरदस्त Smartphone! 30 मिनिटात होईल फूल चार्ज

मुंबई : iQOO 13 डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च केला जाईल आणि या इव्हेंटच्या आधी, कंपनी भारतीय व्हर्जनविषयी स्टेप बाय स्टेप माहिती देत ​​आहे. नुतचीट ॲमेझॉन इंडियाच्या मायक्रोसाइटवर हे स्पष्ट झाले आहे की भारतीय व्हर्जनमध्ये चीनी व्हर्जनपेक्षा लहान बॅटरी असेल. लहान बॅटरीमुळे तुम्ही फोन लवकर चार्ज करू शकाल. चला iQOO 13 बद्दल डिटेल्समध्ये जाणून घेऊया… iQOO 13

Read More »
Uncategorized

सोयाबीनचे भाव का वाढत नाहीत? कोण आहे जबाबदार? – News18 मराठी

मुंबई : सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून सात आठवडे उलटले आहेत. या पावलामुळे आयात महाग होईल आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्कासारखे कठोर पाऊल उचलूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. तज्ज्ञ लोकांनी भाव न वाढण्यामागचे कारणे सांगितले आहेत त्यातील

Read More »
Uncategorized

काँग्रेस पक्ष का सोडला? राहुल गांधींचं नाव घेऊन निवडणुकीच्या तोंडावर विखेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेले नगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर त्याची सर्वाधिक चर्चा झाली. मात्र ५ वर्षांपूर्वीच्या घटनेवर निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालिन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आम्हाला काँग्रेस पक्षाच्या बाहेर

Read More »