महाराष्ट्र

ताज्या बातम्या

लोणावळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्यात महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज फडकवत जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव

Read More »
गुन्हा

मान्यमारच्या रोहिंग्याचे २०१५ पासून भारतात वास्तव्य,५०० रुपयांत काढले आधारकार्ड, पुण्यात स्वत:चे घरही बांधले.

पुणे मावळ : मान्यमारमधील एका रोहिंग्याने चक्क पुण्यात स्वत:चे घर बांधल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुजल्लीम खान असे या रोहिंग्या व्यक्तीचे नाव आहे. जुलै महिन्यात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिस तपासात त्याने पुण्यातील देहू रोड येथे जागा विकत घेत स्वत:चे घर बांधल्याचे समोर आले आहे. दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी असे चार

Read More »
महाराष्ट्र

बाळासाहेब नेवाळे यांचा बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा

कामशेत : पुणे जिल्हा दूध संघा (कात्रज)चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देतानाच त्यांनी आमदार शेळकेंना इशारा दिला, की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सुडबुद्धीने वागू नका, अन्यथा एक दिवस रसातळाला जाल. आमदार शेळकेंना घरी बसवा, अन्यथा तालुक्याचा ऱ्हास अटळ आहे. त्यामुळे

Read More »
महाराष्ट्र

सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर

वडगाव मावळ : १५ नोव्हेंबर – काही पुढाऱ्यांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला असला तरी सुनीलअण्णा तू एकटा नाहीस. मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावळातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भाच्यांचंही अफाट प्रेम तुम्ही मिळवले आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तर सुनीलअण्णांचा विक्रमी विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली

Read More »
महाराष्ट्र

‘भाऊ’ आणि ‘भाई’ यांची हात मिळवणी, हे न सुटलेले कोडे – सूर्यकांत वाघमारे

कामशेत, १४ नोव्हेंबर – मावळातून 2009 मध्ये ‘भाऊ’ विरुद्ध ‘भाई’ अशी लढत झाली होती. यावेळी भाई आणि भाऊ यांची हात मिळवणी कशी झाली, हे एक न सुटलेले कोडे आहे,अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी आज (गुरुवारी) केली. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील

Read More »
Uncategorized

‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, नितीन गडकरींचा नाव न घेता मनोज जरांगेंवर निशाणा – News18 मराठी

बालाजी निरफळ, धाराशीव : विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. तसेच जो उमेदवार योग्य वाटेल त्याला निवडून द्या आणि नसेल त्याला पाडा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. पण निवडणुकीतून माघार घेऊन सुध्दा जरांगेंवर राजकीय वर्तुळात टीका होतच आहे. अशात आता ‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, अशा शब्दात

Read More »
Uncategorized

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतो खूप घाम? मोठं नुकसान होण्याआधीच सावध व्हा

Deficit of Which vitamin cause excessive sweating: घाम येण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. पण बहुतांश व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माणसाला घाम येतो असं तज्ज्ञ सांगतात. Source link

Read More »
Uncategorized

iQOO लॉन्च करणार जबरदस्त Smartphone! 30 मिनिटात होईल फूल चार्ज

मुंबई : iQOO 13 डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च केला जाईल आणि या इव्हेंटच्या आधी, कंपनी भारतीय व्हर्जनविषयी स्टेप बाय स्टेप माहिती देत ​​आहे. नुतचीट ॲमेझॉन इंडियाच्या मायक्रोसाइटवर हे स्पष्ट झाले आहे की भारतीय व्हर्जनमध्ये चीनी व्हर्जनपेक्षा लहान बॅटरी असेल. लहान बॅटरीमुळे तुम्ही फोन लवकर चार्ज करू शकाल. चला iQOO 13 बद्दल डिटेल्समध्ये जाणून घेऊया… iQOO 13

Read More »
Uncategorized

सोयाबीनचे भाव का वाढत नाहीत? कोण आहे जबाबदार? – News18 मराठी

मुंबई : सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून सात आठवडे उलटले आहेत. या पावलामुळे आयात महाग होईल आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्कासारखे कठोर पाऊल उचलूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. तज्ज्ञ लोकांनी भाव न वाढण्यामागचे कारणे सांगितले आहेत त्यातील

Read More »
Uncategorized

काँग्रेस पक्ष का सोडला? राहुल गांधींचं नाव घेऊन निवडणुकीच्या तोंडावर विखेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेले नगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर त्याची सर्वाधिक चर्चा झाली. मात्र ५ वर्षांपूर्वीच्या घटनेवर निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालिन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आम्हाला काँग्रेस पक्षाच्या बाहेर

Read More »